MARATHI KAVITA

दोघांचं सकाळी भांडण होण
तरी जाताना एकमेकान कडे बघण
ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठवण काढण
आणि हळूच लंच मध्ये एक मिस काल देण
मी कॉल केल्यावर चुकून लागला म्हणन
आणि ऑफिस मधून येताना माझ्यासाठी गुलाबाची फुले घेण
उगीच मला घरी पोचण्य आधी रस्त्यात भेटायला बोलावण
आणि मग गुलाबाची फुले देऊन खुश करण
दोघांनी घरी जाण्या आधी हॉटेल मध्ये कॉफी पिण
अश्या आठवणी येऊ लागल्या कि अवघड होत
वर्तमाना कडे बघण
आणि मग विचार येतो
पुसटशी तरी आठवण येत असेल कधी तुलाही..................